Masood Azhar 
ग्लोबल

कलम 370 हटविल्याने मोदींना पराभव ओढवून घेतला: मसूद अजहर

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : भारताने काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होत असले तरी दहशतवादी मसूद अजहरने यावरून भारताला इशारा दिला आहे. भारताचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असे त्याने म्हटले आहे.

मसूद अजहर म्हणाला, की कलम 370 हटवल्यानंतर कश्मीरचे विशेष अधिकार संपले. अंबानी, मित्तल, जिंदाल यांच्यासारखे हिंदू भांडवलदार संपूर्ण कश्मीर विकत घेतील आणि उद्योगधंद्यातून अमाप पैसा कमावतील. यामुळे मुस्लिम कश्मीरमधून आपले अस्तित्व गमावून बसतील. परंतु भारताचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. या निर्णयामुळे कश्मीरमधील जिहादचा एक अध्याय पूर्ण झाला आहे. कश्मीरबाबबतीत भारताची कुठलीच स्वप्न पूर्ण होणार नाहीत. कलम 370 हटवल्याने मोदींनी आपला पराभव ओढून घेतला आहे. 

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला आणि त्याच्या दहशतवाद्यांना कलम ३७० हटवल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू काश्मीरला मिळणारे विशेषाधिकार आता संपले आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयाच सगळीकडून अभिनंदन करण्यात येत आहे. यात अमेरिका, रशिया आणि चीनचाही समावेश आहे. मात्र, पाकिस्तानने निषेध व्यक्त करत भारतासोबतचे सर्व व्यवहार थांबविले आहेत.

  •  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT