Rahul Gandhi 
ग्लोबल

...तर भाजप 2019 मध्ये जिंकू शकणार नाही : राहुल गांधी

वृत्तसंस्था

लंडन : लंडनच्या इंटरनॅशल इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रॅटजिक स्टडीजमध्ये बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश व बिहारमध्ये समाजवादी पक्ष व बहुजन समाजवादी पक्षात आघाडी झाल्यास 2019 मध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येणार नाही, असे विधान केले.

उत्तर प्रदेश व बिहारमध्ये आघडी झाली तर, भाजपला 120 जागांवर फटका बसेल व त्यांच्या जागा कमी होतील, त्यामुळे भाजप 2019 साली लोकसभा निवडणूक जिंकू शकणार नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले. जशी अरब राष्ट्रांमध्ये ब्रदरहूडची विचारसरणी त्याप्रमाणेच आरएसएस भारतात पसरत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताचा मूळ स्वभाव बदलत आहे. 

लहान-मोठ्या व्यावसायिकांचे नोटबंदीनंतर नुकसान झाले. तसेच जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेत गोंधळ उडाला. आम्ही ही परिस्थिती बदलू इच्छितो, असेही यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT