health-fitness-wellness

हिवाळ्यात प्या गुळाचा चहा, इम्युनिटी वाढवा!

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यामध्ये गुळाचा फक्त तुमच्या रोजच्या चहाची तलफ वाढवत नाही तर त्याचे अनेक फायदेही आहेत. साखरे ऐवजी गुळाचा चहाने दिवासाची सुरवात केल्यास तुमची इम्यनिटी स्टाँग राहिल.

अॅनिमियाची कमी दुरू होते

शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर गुळ खाणे किंवा गुळाचा चहा पिणे अत्यंत लाभदायी ठरते. खसतर गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असते आणि शरीरामध्ये लोहची गरज असते कारण हे शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजन पोहचविण्याचे काम करते

वजन कमी होते

वजन कमी करण्यासाठी गुळाचा चहा खूप फायदेशीर ठरतो. साखरेमुळे शरीरामध्ये फॅट जमा होते पण साखरेऐवजी गुळ वापरल्यास त्यामुळे तुमचे वजन निंयत्रित राहू शकते. विशेषत: त्यामुळे पोटाची चरबी कमी होते.

सर्दी- खोकला होत नाही

हिवाळ्यात सर्दी- खोकल्याचा त्रास सामान्य असतो पण जर तुम्ही गुळाता चहा प्यायला तर त्यामुळे तुम्हाला या छोट्या छोट्या समस्यांपासून सुटका मिळेल. जर तुमचा घसा खवखवत असेल तर तर तुम्ही गुळाचा चहा घेतल्यास लवकर बरे होऊ शकता.

मासिक पाळी येण्यास फायदेशीर

तुमच्या नेहमीच्या तारखेला पाळी येत नसेल तर तुम्हाला दिवसातून दोन वेळा गुळाचा चहा प्यायला हवा त्यामुळे लवकर मासिक पाळी येते. गुळा हा उष्ण असतो त्यामुळे रक्ताभिसरण सहज शक्य होते.

स्किन प्रॉब्लेम्स

जर तुम्हाला पिंपल्स किंवा इतर कोणतीही स्किन प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही गुळाचा चहा पिऊ शकता. गुळाचा चहा प्यायल्याने स्किनसाठी खूप फायदेशीर ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT