Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : झोपेची सायकल बिघडलीये? रात्री 'या' गोष्टी खाणे टाळा

दिवसभर दमल्यावर रात्री मस्त झोपणे कोणाला नाही आवडणार? काही आशा गोष्टी आहेत ज्या रात्री खाल्ल्याने तुमची स्लीप सायकल बिघडू शकते.

सकाळ डिजिटल टीम

आपल्याला कोणत्याही वेळी काहीही खाण्याची सवय असते. पण प्रत्येक वस्तू खाण्याची योग्य वेळ असते. जसे काही गोष्टी दिवसा खाल्ल्याने फायदा होतो तर काही रात्री खाल्याने फायदा होतो. आज आम्ही तुम्हला सांगणार आहोत रात्री कोणत्या गोष्टी खाल्ल्याने त्रास होतो.

कॉफी - काही लोकांना रात्री कॉफी पिण्याची सवय असते. झोपण्या आधी कॉफी पिऊन झोपायला जातात आणि झोप येत नाही. मग रात्रभर झोप येत नाही म्हणून तळमळत राहतात. त्यामुळे त्यांची स्लीप सायकल बिघडते. सकाळी उठल्यावरही त्यांना थकवा जाणवतो. कॉफीत कॅफेन असते जे मेंदूला ॲक्टिव्ह करते. ज्यामुळे झोप उडते. म्हणून रात्री कॉफी पिऊ नये.

काकडी - रात्री काकडी खाऊ नये. काकडी पचायला जड असते. त्यामुळे रात्री उशीरा काकडी खालल्याने पचनसंस्थेवर त्याचा वाईट परिणाम होतो. काकडी दिवसाच खावी. पण जर तुम्हाला संध्याकाळी खायची असेल तर ७ वाजे आधी खावी.

मिठाई - मिठाई खाणे सर्वांनाच आवडते. पण रात्री गोड खाणे फार अडचणीचे ठरू शकेल. रात्री उशीरा गोड खाल्ल्याने झोपेला बाधा होऊ शकते. गोड खाल्ल्याने मेंदू ॲक्टिव्ह होतो, ज्यामुळे झोप उडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT