bad habit sakal
आरोग्य

'या' पाच सवयी आताच सोडा, नाहीतर आयुष्य कमी होईल

आज आपण अशा काही माणसांच्या सवयीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होते.

सकाळ डिजिटल टीम

गरुड पुराणात माणसाने जीवन जगण्याबाबत अनेक गोष्टी सांगितले. माणसाच्या कर्मानुसार माणसाला आयुष्य मिळतं, असं गरुड पुराणात म्हटले जाते. यासंदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण अशा काही माणसांच्या सवयीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होते.

  • जर तुम्ही मांसाहारी असाल आणि शीळे मांस खात असाल तर तुमच्या आरोग्यासाठी हे उत्तम नाही. शिळे मासमधील जिवाणू तुम्हाला अनेक आजारांनी ग्रस्त करतील

  • स्मशानभूमीत मृतदेह जाळल्यानंतर आगीतून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये अनेक हानिकारक जीवाणू असतात. हे जीवाणू आपल्या शरीरावर चिकटले तर ते शरीराच्या आरोग्याला धोकादायक असतात.त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर कोणीही तेथे जास्त काळ राहू नये आणि घरी येऊन आंघोळ करावी आणि कपडे व्यवस्थित धुवावेत.

  • रात्रीच्या वेळी दही खाणे, आजारांना आमंत्रण दिल्यासारखेच आहे. रात्री दही खाल्ल्याने पोटाचे आजार वाढतात आणि ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकतात.त्यामुळे रात्री दही खाण्याची सवय सोडली पाहिजे.

  • गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात, ते त्यांचे आयुष्य कमी होते. सकाळची शुद्ध हवा माणसाचं आयुष्य वाढवते. या हवेमुळे अनेक आजार बरे होतात.

  • गरुड पुराणानुसार सकाळी हस्तमैथून केल्यास केल्यास पुरुषांचे आयुष्य कमी होते. तसेच सकाळी शारिरीक संबंध ठेवण्यामुळे शरीर कमजोर होते. याउलट सकाळी योग, प्राणायाम केल्यास शरिराला उर्जा मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरकरांनो लक्ष द्या! राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान शहरातील वाहतुकीत होणार बदल, 'हे' असतील पर्यायी मार्ग

रेवतीचं लग्न झालं म्हणून मुद्दाम पोस्ट केलीस का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर संतापला आदीश वैद्य; म्हणतो- तिला प्रेम मिळालं म्हणून...

Agricultural: पारंपरिक शेतीला पर्याय! कृषी क्षेत्रात ‘बिजली’ फुलांची क्रांती; शेतकऱ्यांसाठी कमाईचा नवा मार्ग

Latest Marathi News Live Update : परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

चेहऱ्यावर पराभवाचा लवलेशही नाही, हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडच्या खांद्यावर हात ठेवून मस्त फिरतोय, चेन्नई विमानतळावरील Video Viral

SCROLL FOR NEXT