Animals Caused A Cricket Match instances disrupting cricket match sakal
फोटोग्राफी

स्टेडियमवर क्रिकेटच्या मैदानावर या प्राण्यांनी खराब केला 'गेम'

सर्वात मजेदार आणि हृदयस्पर्शी कारण म्हणजे खेळाच्या दरम्यान मैदानावर प्राणी येणे आणि गेम खराब करणे.

Kiran Mahanavar

क्रिकेट सामन्यादरम्यान व्यत्यय येणे हे अगदी सामान्य आहे. काही प्रसंगी मैदानाबाहेरील गोष्टींशी कारणीभूत असतात. सर्वात मजेदार आणि हृदयस्पर्शी कारण म्हणजे खेळाच्या दरम्यान मैदानावर प्राणी येणे आणि गेम खराब करणे. आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यात बेंगलोर विरुद्ध पंजाबमध्ये असेच काहीचे घडले. त्यामुळे काही काळ मॅच थांबवाली. प्राण्यांमुळे सामने विस्कळीत झाल्याच्या काही घटना आहेत.

आयपीएलचा 60 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. बंगळुरूला या सामन्यात 54 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. काळ्या रंगाच मांजर चक्क मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये शिरलं.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 2010 च्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक कुत्र काही वेळ मैदानात आलं होत.
1983 मध्ये ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात एका प्रेक्षकांने मैदानात डुक्कर सोडल होत.
2015 च्या भारत-श्रीलंका मालिकेतील पहिल्या कसोटीत जिज्ञासू माकडाने अनपेक्षित खेळपट्टीवर आक्रमण केले होते, ज्यामुळे खेळ काही काळ रोखला गेला होता.
2013 साली इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या कसोटीदरम्यान मैदानात बदक आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT