Jal Akrosh Morcha Of BJP  In Aurangabad
Jal Akrosh Morcha Of BJP In Aurangabad  esakal
फोटोग्राफी

औरंगाबादमध्ये पाण्यासाठी भाजपचा जल आक्रोश मोर्चा, पाहा PHOTOS

सचिन माने

औरंगाबाद : आज भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. औरंगाबादकरांना आठ दिवसांनी पाणी येते. पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सदरील मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT