pregnancy-.jpg 
फोटोग्राफी

Pregnancy Tips - गर्भावस्थेत संत्री खाणे सुरक्षित आहे का?

स्नेहल कदम

गर्भावस्थेच संत्री खाणे सुरक्षित आहे. सोबतच याचे अनेक फायदे आहेत. याविषयी गर्भावस्थेत असणाऱ्या महिलांना याची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी हे आर्टीकल तुम्हाल मदत करु शकते.

पचन क्रीया सुधारते - गर्भावस्थेत कब्जची समस्या अधिक त्रासदायक होऊ शकतो. संत्रीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे प्रमाण कोणत्याही आजारपासून त्रासापासून दूर ठेवते.
फोलिक अॅसिड - गर्भावस्थेत संत्री खाल्ल्याने महिलांना फोलिक अॅसिड मिळते. दिवसांत महिलांना फोलिक अॅसिड उपयोगी पडते.
बाळासाठी उपयोगी - संत्रीमध्ये उपलब्ध असलेले जिंकचे प्रमाण गर्भात वाढणाऱ्या बाळ आणि आई दोघांच्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे मानले जाते.
अॅनिमियापासून बचाव - अॅनिमीयापासून (रक्ताचे प्रमाण कमी) ही समस्या सर्वात अधिक गर्भावस्थेत आढळते. या दिवसांत संत्री खाल्ल्याने अॅनिमीयापासून संरक्षण मिळते.
संत्री कधी खावीत - सकाळ आणि सायंकाळी संत्री खाणे हे शरीरासाठी फायद्याचे असते. मात्र एका दिवसांत तुम्ही दोनपेक्षा अधिक फळे संत्री खात असाल तर त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उच्च रक्तदाबापासून सरंक्षण - काही महिलांना हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास असू शकतो. मात्र तुम्ही या दिवसात संत्री खाल्ल्यास ही समस्या दूर होऊ शकते. कारण यामध्ये असलेले पोटॅशिअमचे प्रमाण हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते.
व्हिटामीन सी - गर्भावस्थेत महिलांना 'व्हिटामीन सी' ची आवश्यकता असते. हे 'व्हिटामीन सी' संत्र्यामध्ये अधिक असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT