relationship goals esakal
फोटोग्राफी

आदर्श पती-पत्नीच्या नात्यातील 'या' आहेत पाच गोष्टी

लग्नानंतर एकमेकांच्या सुखाची काळजी घेणे ही दोघांची जबाबदारी असते

सकाऴ वृत्तसेवा

लग्न हे एक असे बंधन आहे, ज्यात मुलगा आणि मुलगी अग्नीला साक्षीदार मानून सात जन्म एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. लग्नाच्या बंधनात केवळ दोन व्यक्तीच बांधल्या जात नाहीत तर त्यांच्या कुटुंबातील नातेसंबंधही एकमेकांशी बांधले जातात. त्यांच्या सवयी, त्यांचा स्वभाव, त्यांचे सुख, त्यांचे दु:ख हे सर्व एकमेकांशी बांधले जाते. दोघांच्याही नव्या आयुष्याची सुरुवात होते. लग्नानंतर एकमेकांच्या सुखाची काळजी घेणे ही दोघांची जबाबदारी असते. आता त्यांना एकट्याचा विचार न करता दोघांचाही विचार करावा लागेल. बायकोच्या आनंदात त्याचा आणि त्याच्या आनंदात तिचा आनंद. लग्नाचे बंधन पूर्णपणे विश्वासाच्या धाग्यावर आधारित असते. पती-पत्नी दोघांनीही जोडीदारावर विश्वास ठेवला पाहिजे. चला जाणून घेऊया आदर्श पती-पत्नीच्या नात्यात कोणते गुण असावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

मिस पुणे ते कॉर्पोरेट कंपनीत सिनियर मॅनेजर; लग्नानंतर ५ महिन्यात मृत्यूने खळबळ, कोण होती ट्विशा?

Video : पहिला डाव संपला, MS Dhoni मैदानावर आला... CSK च्या खेळाडूंनी जे केलं, ते पाहून सारेच Emotional... 'माही'ची निवृत्ती?

मुंबईकरांसाठी मोठी आनंदवार्ता! भायखळा झूमध्ये ‘जंगलचा राजा’ लवकरच दिसणार; गुजरातकडून तत्त्वतः हिरवा कंदील

SCROLL FOR NEXT