Rice Esakal
फोटोग्राफी

Rice: तुम्हाला भाताविषयी या गोष्टी माहिती असायला हव्यात...

वजन कमी करण्याबरोबरच आरोग्याच्या विविध समस्यांसाठी हा तांदूळ उपयुक्त असतो.

सकाळ डिजिटल टीम

भात म्हणजे अनेकांचा वीक पॉईंट असतो. भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही असं अनेक जण म्हणतात.

भात हा गोड, वजनाने हलका आणि पचायला सोपा असतो. 
शरीराचे पोषण करणारे गुणधर्म भातात असल्याने भात आहारात असायला हवा असे म्हटले जाते.
केरळमध्ये प्रसिद्ध असणारा नवरा नावाचा तांदूळ आरोग्यासाठी सर्वात चांगला मानला जातो.
तांदळात ओजस गुण असल्याने तब्येत चांगली राहण्यासाठी आपल्या आहारात भाताचा अवश्य समावेश असायला हवा. 
जो तांदूळ 60 दिवस घेऊन पिकवला जातो तो भातासाठी सर्वात उत्तम तांदूळ असतो असे म्हणतात.
तांदूळ जितका जुना तितका पचायला हलका होतो.जास्त जुना तांदूळ हा नवीन तांदूळापेक्षा केव्हाही जास्त चांगला. 
भातात अर्सेनिक नावाचा घटक असतो. त्यामुळे तांदूळ पाण्यात भिजत ठेवणे, धुणे आणि मग शिजवणे असे केल्यास अर्सेनिक निघून जाण्यास मदत होते.
वजन कमी करण्याबरोबरच आरोग्याच्या विविध समस्यांसाठी हा तांदूळ उपयुक्त असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina Death Sentence Demand : ''शेख हसीना यांना मृत्युदंड द्या'' ; बांगलदेशच्या 'ICT' मुख्य अभियोक्त्यांची मागणी!

Gautami Patil Latest Update : अखेर गौतमी पाटीलने ‘त्या’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची घेतली भेट अन् अपघात प्रकरणावर पडला पडदा!

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

SCROLL FOR NEXT