S S Rajamauli share RRR movie memories
बाहुबलीनं (Tollywood Bahubali Movie) चित्रपटानं भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मानाचं स्थान मिळवलं. गेल्या अनेक वर्षांपासून बाहुबली वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आलेला चित्रपट आहे. त्याची चर्चा नेहमीच होत असते. केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये बाहुबलीचा गवगवा झाला आहे. आता बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली (SS Rajamouli) चर्चेत आले आहेत ते त्यांच्या एका मुलाखतीमुळे. त्यामध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी आपल्या परखड वक्तव्यानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (S S Rajamauli share RRR movie memories)
मला कोणत्याही लोकांचा व्देष नाही. मी ती भावना ठेवत नाही. मात्र कट्टरता मग ती कोणत्याही स्वरुपाची असो ती वाईट असते यावर माझा विश्वास आहे. आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. देशभक्तीवर चित्रपट मला बनवायला आवडतात. तो माझा आवडता जॉनर आहे. त्यासाठी खूप मेहनतही लागते. त्यासाठी खूप संशोधनही करावे लागते. अनेकांना ते सोपे काम वाटते. मात्र ते तसे नाही. यावेळी राजामौली यांनी आरआरआरबाबतच्या काही रोमांचक आठवणींना उजाळाही दिला. आपण किती विचारपूर्वक स्टारकास्ट निवडली हेही त्यांनी सांगितलं. देशभक्तीवर चित्रपट मला बनवायला आवडतात. तो माझा आवडता जॉनर आहे. त्यासाठी खूप मेहनतही लागते. त्यासाठी खूप संशोधनही करावे लागते. अनेकांना ते सोपे काम वाटते. मात्र ते तसे नाही. मला कोणत्याही लोकांचा व्देष नाही. मी ती भावना ठेवत नाही. मात्र कट्टरता मग ती कोणत्याही स्वरुपाची असो ती वाईट असते यावर माझा विश्वास आहे. आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सध्या एस एस राजामौली हे त्यांच्या आरआरआर मुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी नवभारत टाईम्सशी बोलताना आपण स्वत देशभक्त असल्याचे म्हटले आहे. मात्र माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची कट्टरता नाही. मी जेव्हा जन गण मन ऐकतो तेव्हा डोळ्यात पाणी येते. पण.....Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.