लग्नानंतर चुकूनही करु नका 'या' पाच चुका! नात्यात येऊ शकतो दुरावा esakal
फोटोग्राफी

लग्नानंतर चुकूनही करु नका 'या' पाच चुका! नात्यात येऊ शकतो दुरावा

लग्न झाल्यावर तिला तिच्या पतीचे प्रेम आणि आदर हवा असतो.

सकाऴ वृत्तसेवा

लग्नानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलते. बहुतेक मुली लग्नाबाबत अनेक प्रकारची स्वप्ने पाहतात. प्रत्येक मुलींना सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा असते. लग्न झाल्यावर तिला तिच्या पतीचे प्रेम आणि आदर हवा असतो. सासरच्या घरात मुलीइतके प्रेम मिळावे, अशी तिची इच्छा असते. पण त्यांच्याकडून जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या काही चुका घरगुती जीवनात अडथळे आणू शकतात. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे अनेकदा दिसून येते. नवविवाहितांना सासरच्या लोकांशी ताळमेळ जुळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur President’s Rule Ends: वर्षभरानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात ; युमनाम खेमचंद सिंह घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ!

Bagless Days: विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय! सरकारी शाळांमध्ये 'बॅगलेस डे' लागू; राज्य सरकारची मोठी घोषणा

Video : कर्तव्यापलीकडे माणुसकी! एक्सप्रेस वेवर अडकलेल्या प्रवाशांना पाणी अन् अन्नाचं वाटप; ट्रॅफिकमधील लोकांसाठी पुणे पोलीस ठरले देवदूत

Girish Mahajan : 'उरलासुरला पक्ष वाचवायचा असेल तर राऊतांना बाजूला सारा'; महाजनांचा उद्धव ठाकरेंना थेट सल्ला

Latest Marathi News Live Update : पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एस टी बसच्या फेऱ्या रद्द

SCROLL FOR NEXT