लग्नानंतर चुकूनही करु नका 'या' पाच चुका! नात्यात येऊ शकतो दुरावा esakal
फोटोग्राफी

लग्नानंतर चुकूनही करु नका 'या' पाच चुका! नात्यात येऊ शकतो दुरावा

लग्न झाल्यावर तिला तिच्या पतीचे प्रेम आणि आदर हवा असतो.

सकाऴ वृत्तसेवा

लग्नानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलते. बहुतेक मुली लग्नाबाबत अनेक प्रकारची स्वप्ने पाहतात. प्रत्येक मुलींना सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा असते. लग्न झाल्यावर तिला तिच्या पतीचे प्रेम आणि आदर हवा असतो. सासरच्या घरात मुलीइतके प्रेम मिळावे, अशी तिची इच्छा असते. पण त्यांच्याकडून जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या काही चुका घरगुती जीवनात अडथळे आणू शकतात. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे अनेकदा दिसून येते. नवविवाहितांना सासरच्या लोकांशी ताळमेळ जुळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT