फोटोग्राफी

मैरे सैयाजी आज मैने ब्रेकअप कर लिया, पण का? अखेर नातं का तुटतं?

सकाळ डिजिटल टीम

एखाद्यावर प्रेम (Love)करण खूर सोपं असते पण ते निभावणे तितकेच अवघड असते. एखादे नातं तेव्हाच टिकते जेव्हा दोन्ही बाजूने प्रेम असेल. प्रेम जितके सुंदर असते तितकेच ते असह्य देखील असते जेव्हा ब्रेक-अप(Break Up) होते. आजच्या काळात नातं सहज बनतात आणि तितक्याच सहजतेने तुटतातही. त्याच्यामागे अनेक कारणे आहे जे तुम्हाला माहित असली पाहिजे. कित्येकदा असे दिसून येते सुरूवातीच्या काळात नात्यामध्ये खूप प्रेम असते पण काही काळानंतर हळू हळू वाद होऊ लागतात. सतत होणाऱ्या वादांमुळे नाते(Relationship) तुटण्याची वेळ येते. पण तुम्ही हे जाणून घेण्याचा कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की सुरुवातीच्या काळामध्ये ब्रेकअप होण्याची काय कारण असतात. तर मग तुम्हाला ते माहित असले पाहिजे. कित्येकदा नात्यात कमिटमेंट नसल्यामुळे ते तुटते. चला जाणून घेऊ या ब्रेकअप होण्यामागची कारणे...(why People break up in a relationship)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT