Farmer's suicide
Farmer's suicide esakal
जळगाव

शेतीत नुकसान अन् बॅंकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

खिर्डी (जि. जळगाव) : रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली. भामलवाडी येथील रहिवासी विजय भाऊराव पाटील (४०, उर्फ श्रीराम पाटील) या शेतकऱ्यांने उष्णतेमुळे केळीचे झालेले नुकसान व फायनान्स व बँकेच्या कर्जाला कंटाळून गोठ्यातील छ्ताला दोरीच्या साहाय्याने दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची प्राथमिक माहिती गावचे पोलिस पाटील प्रमोद पाटील यांनी निभोंरा पोलिस स्टेशन येथे दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT