Farmer's suicide esakal
जळगाव

शेतीत नुकसान अन् बॅंकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

खिर्डी (जि. जळगाव) : रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली. भामलवाडी येथील रहिवासी विजय भाऊराव पाटील (४०, उर्फ श्रीराम पाटील) या शेतकऱ्यांने उष्णतेमुळे केळीचे झालेले नुकसान व फायनान्स व बँकेच्या कर्जाला कंटाळून गोठ्यातील छ्ताला दोरीच्या साहाय्याने दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची प्राथमिक माहिती गावचे पोलिस पाटील प्रमोद पाटील यांनी निभोंरा पोलिस स्टेशन येथे दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT