Crowd of farmers to file application at Taluka Agriculture Office. esakal
जळगाव

Banana Crop Insurance Jalgaon : केळी पीकविमा नाकारलेल्या शेतकऱ्यांकडून तक्रार अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Banana Crop Insurance : रावेर तालुक्यातील केळी पीकविमा कंपनीने नाकारलेल्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत अडीच हजार तक्रार अर्ज दाखल केले आहेत.

रावेर तालुक्यातील सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांचा केळी विमा कंपनीने नाकारला आहे.(Grievance application from farmers who have been denied banana crop insurance jalgaon news)

यामुळे शेतकरी वर्गात संतप्त भावना व्यक्त होत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंदसिंह तोमर यांच्याशी चर्चा केली.

श्री. तोमर यांनी नाकरलेल्या केळी पीक विमा प्रश्नासंदर्भात तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे आश्वासन देऊन आदेश दिले.

रावेर येथे तालुका कृषी कार्यालय व अँग्रीकल्चर इंडिया इन्शुरन्स कंपनी कार्यालयात शनिवारपासून (ता.९) केळी पीकविमा नाकारलेल्या शेतकऱ्याकडून तक्रार अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

तालुका कृषी कार्यालयात तीन ठिकाणी अर्ज स्वीकारण्यात येत आहे. आजअखेर २ हजार ५५० शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT