Jailed esakal
जळगाव

Jalgaon Crime: मानसिक त्रासाला कंटाळून मुलानं उचललं टोकाचं पाऊल! संशयितांना पोलिस कोठडी! घुमावल बुद्रूक येथील घटनेतील तिघांना अटक

Crime News : याप्रकरणी अटकेतील संशयितांना आज सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : पूर्ववैमनस्यातून वारंवार दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून व जीवे मारण्याच्या धमकीमुळे तालुक्यातील घुमावल बुद्रूक येथील रहिवासी मंगेश रेवानंद पाटील (वय १७) या मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी अटकेतील संशयितांना आज सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. (Tired of mental distress child took extreme step Suspects in police custody)

महेंद्र एकनाथ पाटील (वय ३८), मनोज पंढरीनाथ पाटील (४२) व पवन मगन पाटील (२९, सर्व रा. घुमावल बुद्रूक ता. चोपडा) अशी पोलिस देण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मंगेशने आत्महत्या केल्याची घटना काल रविवारी (ता.१६) पहाटे घडली.

याबाबतची फिर्याद मंगेशचे काका वसंत प्रेमराज पाटील यांनी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी कालच अटक केली होती. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

SCROLL FOR NEXT