Flood Water On Amberi Bridge 27 Villagers Communication Lost 
कोकण

माणगाव खोऱ्यात `या` पुलावर पाणी आल्याने 27 गावे संपर्कहीन 

सकाळवृत्तसेवा

माणगाव ( सिंधुदुर्ग ) - खोऱ्यात गेले दोन - तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक पुलावर पुराचे पाणी आले होते. मंगळवारी (ता. 4) सायंकाळी आंबेरी पुल पाण्याखाली गेला.

त्यामुळे माणगाव खोऱ्यातील सुमारे सत्तावीस गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेकजण अडकुन पडले होते. पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे पुला लगतच रस्ता खचला आहे. त्यावरील डांबरमिश्रीत खडीचे थर उखडले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : मुंबईतील ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीचा मृत्यू, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Ahilyanagar Rain Update: 'नेवासे तालुक्‍यात धो-धो पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान', कांदा उत्पादकांची धावपळ

SCROLL FOR NEXT