Flood Water On Amberi Bridge 27 Villagers Communication Lost 
कोकण

माणगाव खोऱ्यात `या` पुलावर पाणी आल्याने 27 गावे संपर्कहीन 

सकाळवृत्तसेवा

माणगाव ( सिंधुदुर्ग ) - खोऱ्यात गेले दोन - तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक पुलावर पुराचे पाणी आले होते. मंगळवारी (ता. 4) सायंकाळी आंबेरी पुल पाण्याखाली गेला.

त्यामुळे माणगाव खोऱ्यातील सुमारे सत्तावीस गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेकजण अडकुन पडले होते. पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे पुला लगतच रस्ता खचला आहे. त्यावरील डांबरमिश्रीत खडीचे थर उखडले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ATS: जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स; अल-कायदासाठी काम, न्यायालयीन कोठडीत झाली रवानगी

PM Modi big Statement on Congress : बिहारमधील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? ; मोदींच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

Bihar Election Result 2025 Updates : बिहारमध्ये एनडीएने डबल सेंच्युरी ठोकली, महाआघाडीचा पराभव, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात प्रकरणी कंटेनर मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

Latest Update News Marathi: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT