Lack of testing kits in Corona testing laboratory in ratnagiri 
कोकण

आरोग्य विभागापुढे निर्माण झाला नवा पेच ; प्रयोगशाळेत आता असाही तुटवडा...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढत जाणाऱ्या तपासण्यामुळे कोरोना तपासणी प्रयोगशाळेत  टेस्टिंग किटचा तुटवड भासू लागल्याची माहिती मिळत आहे.एक ते दोन दिवस पुरतील एवढीच किट आहेत.                

आरोग्य विभागापुढे आता नवा पेच निर्माण झाला आहे. नवीन टेस्टिंग किट खरेदी करण्याची प्रक्रिया टेंडर प्रक्रियामध्ये  अडकल्याची माहिती पुढे आली आहे. जर टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही, तर उसनवारीवर हि कीट मागवावी लागण्याचे शक्यता आहे.

 ९ जून रोजी रत्नागिरीतील कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सध्या रोज सुमारे ३०० तपासण्या या प्रयोशाळेत होत आहेत. प्रयोशाळा सुरु होताना ३ हजार टेस्ट होतील इतकी कीट आली होती. त्यानंतर देखील इतर ठिकाणाहून कीट मागवण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा रुग्ण संख्या व तपासण्या वाढल्याने या किटची कमतरता जाणवू लागली असून प्रशासन यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यातील विसंवाद काल पासून दूर होण्यास सुरुवात

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT