ratnagiri news mumbai goa highway news accident 
कोकण

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ अपघात; तीन ठार

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे आगवेजवळ आज (शुक्रवार) पहाटे बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण घटनास्थळीच मृत्युमुखी पडले असून एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विशाल ट्रॅव्हल्सची (एमएच 46 जे 5252) बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी बसमध्ये 47 प्रवासी होते. दरम्यान आज पहाटे सव्वा चारच्या सुमारास बस रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे आगवे येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटली. हा एवढा भीषण अपघात होता की दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य काही जण जखमी झाले. दरम्यान जखमींपैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील बहुतेक प्रवासी परेलहून मालवणला जाण्यासाठी प्रवास करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT