कोकण

-कोकणातून जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी

CD

वारकऱ्यांना टोल माफी

रत्नागिरी, ता. ८ : आषाढी वारीनिमित्त कोकणातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी तसेच भाविकांना टोल माफी करण्यात आली आहे. ही सवलत मिळण्यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पासेस जारी करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत १४ जूनला बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये आषाढीवानित्त कोकणातून पंढरपूर जाणाऱ्या पाणख्या, भाविक व वारकऱ्यांना २४ ते २९ जुलै या कालावधीसाठी रत्नागिरीतून पंढरपूरला जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहनांना टोलमधून सूट मिळावी म्हणून परिवहन विभागाने टोल पास जारी केले आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आवाहन करण्यात येते की, कोकणातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी व वारकरी त्यांच्या वाहनाचे मुदतीतील सर्व कागदपत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावे. त्यांना ४ ते २१ जुलै या कालावधीसाठी या कार्यालयातून टोल पास जारी करण्यात आले आहेत. तरी सर्व भाविकांनी व वारकऱ्यांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन रत्नागिरी आरटीओने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT