कोकण

लव जिहादविरोधी कायद्यासाठी पालकमंत्री सामंत यांना निवेदन

CD

rat29p15.jpg
01189
रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते.

लव जिहादविरोधी कायद्यासाठी
पालकमंत्री सामंत यांना निवेदन
रत्नागिरी, ता. २९ : लव जिहादविरोधी कायदा या हिवाळी अधिवेशनात व्हावा यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीने निवेदन दिले. सामंत रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांना हे निवेदन देण्यात आले असून हा कायदा लवकरच आणू, अशी ग्वाही सामंत यांनी समितीला दिली आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीचे गोविंद भारद्वाज, दुर्गा वाहिनीच्या स्वाती जोशी, सनातन संस्थेच्या माधुरी दीक्षित, शुभांगी मुळ्ये, कल्याणी धनावडे, दीपिका सुर्वे, मुक्ता भारद्वाज, देवेंद्र झापडेकर, अमितराज खटावकर, शशिकांत जाधव, तन्मय जाधव, स्वयं नायर, गणेश घडशी, अनंत मालप, अशोक पाटील, संतोष धनावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री सामंत यांनी हा कायदा लवकरच आणू, असे सांगितले. हा कायदा होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्वरित निवेदन शिफारस पत्रासह पाठवतो, असे आश्वस्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

Rohit Arya News: नाराजी सरकारवर; पण माथेफिरूचा मुलांच्या जीवाशी खेळ, पडद्यामागची फिल्मी गोष्ट आली समोर

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : वादळामुळे गुजरातच्या बोटींनी भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावर घेतला आश्रय

SCROLL FOR NEXT