कोकण

साखरपा-पारंपरीक पत्रावळी आणि द्रोण नामशेष होताहेत

CD

rat9p11.jpg
09512
साखरपा : पर्यावरणपूरक पत्रावळी.

पारंपरिक पत्रावळी,
द्रोण नामशेष होताहेत
साखरपा, ता. ९ : लग्नसमारंभात पंगतीत सर्रास दिसून येणाऱ्या पानांच्या पत्रावळी आणि द्रोण गेल्या काही वर्षानपासून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरणपूरक पत्रावळींची जागा आता प्लास्टिकने घेतली आहे. हे प्लास्टिक निसर्गाला हानीकारक ठरत आहे.
कोकणात लग्न, मुंज, पूजा अन्य धार्मिक सणांना जेवण हे पत्रावळीवर वाढण्याची प्रथा आहे. वर्षानुवर्षे अशा पत्रावळी आमणी, मोहफूल, पळस अशा झाडाच्या पानांपासून तयार केल्या जात होत्या. या पत्रावळी नैसर्गिक असल्यामुळे पूर्णतः पर्यावरणपूरक होत्या. त्यांच्या विघटनामुळे निसर्गाला मदत होत होती; पण गेल्या काही वर्षांपासून बाजारात प्लास्टिकच्या पत्रावळी आणि द्रोण आले आहेत. त्यांचे विघटन होत नाही. अशा पत्रावळी नष्ट कशा करायचा, हा प्रश्न पर्यावरणप्रेमींपुढे आहे.

Microsoft India Investment : 'मायक्रोसॉफ्ट' भारतात दीड लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार; सत्या नडेलांची मोठी घोषणा!

Dhananjay Munde: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी 35 वकिलांची फौज; पैसा कोण पुरवतंय? कोर्टाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड- एकनाथ शिंदे

Mumbai News: रिक्षाचालक मुंबईच्या गतीचे हृदय! मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

Central Railway: नाताळ-नववर्षासाठी मध्य रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या; पण कोणत्या मार्गावर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT