Chandigarh Police will not provide security to team India
Chandigarh Police will not provide security to team India  
क्रीडा

INDvsSA : 9 कोटींसाठी BCCIने सोडली टीम इंडियाची सुरक्षा वाऱ्यावर

वृत्तसंस्था

मोहाली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील दुसरा सामना आज चंदीगडमधील मोहालीतील स्टेडियमवर होणार आहे. यासाठी भारतीय संघ एक दिवस आधीच मोहालीमध्ये पोहोचला आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला चंदीगड पोलिसांकडून कोणतीही सुरक्षा मिळणार नाही आहे आणि जबाबदार बीसीसीआय आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबर रोजी धर्मशाला येथे आयोजित करण्यात आलेला सामना पावसामुळं रद्द झाला. दरम्यान सोमवारी 16 सप्टेंबरला चंदीगड विमानतळावर भारतीय संघ पोहचला, मात्र त्यावेळी भारतीय संघाला कोणतीही सुरक्षा देण्यात आली नव्हती.

बीसीसीआयच्या एका चुकीमुळे भारतीय संघाच्या सुरक्षा धोक्यात आली आहे. चंदीगड पोलिसांनी टीम इंडियाला सुरक्षा देण्यास नकार दिल्यावर मोहाली पोलिसांना विमानातळावर जाऊन संघाता सुरक्षा द्यावी लागली. बीसीसीआयने चंदीगड पोलिसांचे नऊ कोटी रुपये थकविल्याने टीम इंडियाला कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही. टीम इंडियासोबतच दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT