india-v-pakistan 
क्रीडा

दहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - दहशतवाद व क्रिकेट एकत्र राहू शकत नसल्याचे स्पष्ट करत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी भारत व पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यांची मालिका होण्याची शक्‍यता फेटाळून लावली आहे.

इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये येत्या चार जून रोजी एकदिवसीय सामना खेळविला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी दुबईमध्ये भेटून दोन देशांमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चाही करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर क्रीडामंत्र्यांनी बीसीसीआयला स्पष्ट इशारा दिला आहे.

आयसीसीच्या भविष्यकालीन वेळापत्रकानुसार या वर्षाच्या अखेरीस भारत व पाकिस्तानमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र दोन देशांमधील तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ही मालिका रद्द होण्याची दाट शक्‍यता असून क्रीडामंत्र्यांनी दिलेला हा इशारा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament debate: "राईट टू रिकॉल" म्हणजे काय? काम न करणारे आमदार-खासदार बरखास्त होणार? संसदेत झाली चर्चा

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांचा आज 'भारत बंद'; देशव्यापी बंदमुळे जनजीवनावर परिणाम होणार!

अत्याचार प्रकरणी ४० दिवस कोठडीत, तरी KDMC पालिकेनं दिला पगार; पोलिसांनाही माहिती नव्हतं तो पालिकेत कार्यरत

Solapur Crime: माढा तालुक्यातील नवविवाहितेचा खून; बार्शीच्या सत्र न्यायालयाने जाऊबाईस सुनावली जन्मठेपची शिक्षा!

Rahul Gandhi : ‘भारतमाते’ला विकले; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर हल्ला

SCROLL FOR NEXT