Ranji Trophy
Ranji Trophy  sakal
क्रिकेट

Ranji Trophy : दोन दिवसांतच मुंबईचा विजय ; शार्दुलच्या सामन्यात १० विकेट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बाद फेरीतील प्रवेश अगोदरच निश्चित झालेल्या मुंबईने रणजी करंडक साखळी स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात आसामचा एक डाव आणि ८० धावांनी धुव्वा उडवला. दुसरा दिवस पूर्ण व्हायच्या आतच मुंबईने हा विजय साकारला.

यंदाच्या रणजी स्पर्धेतील साखळीमध्ये मुंबईने सातपैकी पाच सामन्यांत निर्णयक विजय मिळवले. त्यामुळे मुंबईने सर्वाधिक ३७ गुणांची कमाई केली, पण अगोदरच त्यांनी उपांत्यपूर्व फेरी निश्चित केली होती.

भारतीय संघातून दूर करण्यात आलेला शार्दुल ठाकूर मुंबईच्या या मोठ्या विजयाचा शिल्पकार ठरला. पहिल्या डावात ६ आणि आज दुसऱ्या डावात ४ अशा त्याने १० विकेट मिळवल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT