क्रीडा

World Cup 2019 : सेमी फायनलला जाण्यासाठी भारतीय संघात बदल; याची संघात एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : भारत आणि बांगलादेश यांच्यात आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ आज विजयाचे ध्येय घेऊन मैदानात उतरेल. आजच्या सामन्यात विजय मिळवला की भारतीय संघाचे सेमी फायनलचे तिकीट फिक्स होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

अष्टपैलू विजय शंकर वर्ल्डकपच्या बाहेर गेल्यामुळे मयांक अगरवालला इंग्लंडला बोलविण्यात आले आहे. मात्र, त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नाही. आजच्या सामन्यात कुलदीप यादवला वगळून फिट झालेल्या भुवनेश्वर कुमारला पुन्हा स्थान देण्यात आले आहे. 

मागील सामन्यात स्लो खेळीमुळे टीका करण्यात आलेल्या केदार जाधवला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्यजागी दिनेश कार्तिकला स्थान देण्यात आले आहे त्यामुळे आज भारतीय संघ तीन यष्टीरक्षकांसह उतरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT