Babar Azam Sakal
क्रीडा

PAK vs AUS : 145 वर्षांत कुणाला जमलं नाही ते बाबरनं करुन दाखवलं

सकाळ डिजिटल टीम

PAK vs AUS 2nd Test: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कराची कसोटीत नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याने दमदार खेळीसह आपले नाव दिग्गज क्रिकेटर्सच्या पंक्तीत का घेतले जाते, याची झलकच दाखवून दिलीये. बाबरने सामन्याच्या अखेरच्या दिवशी 196 धावांची खेळी केली. त्याचे द्विशतक अवघ्या 4 धावांनी हुकले. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 506 धावांचा पाठलाग करताना हा एकटा गडी ऑस्ट्रेलियाला पूरन उरला.

पाकिस्तान संघाने मंगळवारी 2 बाद 192 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. अब्दुल्लाल शफीक 96 धावांवर परतल्यानंतर बाबर आझमने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याचे द्विशतक हुकले असली तरी एक खास रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला आहे. 145 वर्षांच्या कसोटी इतिहासात जे घडलं नाही ते बाबरनं करुन दाखवलं.

बाबर आझम कसोटी सामन्याच्या इतिहासात चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. याआधी हा रेकॉर्ड मायकल अथर्टन (185*), बेवेन कोंगडोन (176), डोनाल्ड ब्रॅडमॅन (173*) नावावर होता. याशिवाय रिकी पाँटिंगसोबत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावे झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT