Astrology sakal
लाइफस्टाइल

Astrology: दृष्ट काढताना पोळी किंवा भाकरीचा तुकडा का ओवाळून टाकतात?

कारण वाचाल तर थक्क व्हाल

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा भरपूर मेहनत करुनही हवं ते यश मिळत नाही. अनेकदा हातातला पैसा टिकत नाही. कधी कधी तर सतत आरोग्याच्या समस्या दिसून येतात. अशात मग तोंडावर येतं की 'मला कुणाची दृष्ट लागली का?'

कुंडलीतील ग्रह स्थिती, भाग्य, कर्म किंवा दोष याचा थेट संबंध आपल्यासोबत होणाऱ्या चुकीच्या गोष्टींशी जोडला जातो.ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात अशा समस्यांवर अनेक उपाय दिलेले आहेत आज आम्ही त्यातलाच एक उपाय तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (astrology why is a piece of roti or bhakri waved to protect from negative vibes read story)

वाईट दृष्ट लागू नये म्हणून जुन्या काळापासून पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळला जायचा आणि आजही ओवाळला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, असं का केलं जातं? आणि याचा खरंच फरक पडतो का? चला तर सविस्तर जाणून घेणार आहोत.

दृष्ट काढताना पोळी किंवा भाकरीचा तुकडा का ओवाळला जातो?

ज्योतिषशास्त्रानुसार पोळी आणि भाकरीत नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते. त्यामुळे कुंडलीतील दोष दूर करण्यास ते मदत करतात म्हणून दृष्ट काढताना पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळला जातो

भाकरीच्या किंवा पोळीच्या तुकड्याचा उपाय कसा करायचा?

1. जेवणाच्या ताटाचा देवाला नैवेद्य दाखवावा आणि त्या ताटात पोळी किंवा भाकर असणे गरजेचे आहे.

2. पोळी किंवा भाकरी दान केल्यानेही दोष दूर होतात.

३. पोळीला तूप लावून त्याचे चार समान तुकडे करा. त्यावर गूळ किंवा साखर लावा. एक तुकडा गायीला तर दुसरा श्वानाला, तिसरा कावळ्याला तर चौथा तुकडा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा.

3. दररोज गायीला तुप साखर पोळीचा नैवद्या घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana Record: स्मृती मानधनाचा रेकॉर्ड; विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यानंतर T20I मध्ये पराक्रम करणारी तिसरी भारतीय

Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; परदेशी गुंतवणूकदारांची वापसी; सोन्याच्या भावाचा प्रभाव

Kashmir Saffron Crisis: साळिंदरांचा केशर उत्पादनाला फटका; काश्‍मीरमध्ये शेतकऱ्यांपुढे हवामान बदलासह आणखी संकट

BJP Minister Statement : ''राजकीय गरज म्हणून जाहीर केल्या अनेक योजना; आता पूर्ण करणं कठीण'', भाजप मंत्र्याची कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ!

Satej Patil : 'दोरी तुटली, आता बांध ही स्वतंत्र झाले'; हसन मुश्रीफ यांच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले सतेज पाटील?

SCROLL FOR NEXT