betel leaves sakal
लाइफस्टाइल

Healthy Lifestyle: जेवणानंतर पान खायला आवडतं? मग हे वाचाच

जेवणानंतर पान खाणे चांगले की वाईट?

सकाळ डिजिटल टीम

भारतात पानाचे विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत पूजेदरम्यान विड्याचे पान शुभ मानले जाते. अनेक लग्न समारंभातही पान आवर्जून खाल्ले जाते. अनेकांना जेवल्यानंतर पान खाण्याची सवय असते पण जेवणानंतर पान खाणे चांगले की वाईट? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

जेवल्यानंतर पान खाणे चांगले की वाईट?

  • जेवल्यानंतर पान खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. शरीराला अन्न पचण्यास मदत होते.

  • याशिवाय पोटदुखी, गॅस आणि छातीत जळजळ या समस्या कमी होतात.

  • विवाहित पुरुषांना रात्री झोपण्यापूर्वी पान खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण पानामुळे पुरूषांमधील लैंगिक शक्ती वाढते.

  • पान अँटिऑक्सिडंट घटक म्हणूनही काम करते. दुखापत झालेल्या ठिकाणी पानांचा रस लावावा त्यामुळे जखम लवकर भरते.

  •  रात्री जेवणानंतर पान खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

  •  पानातील चुना हा कफ आणि वाताचा त्रास कमी करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT