betel leaves
betel leaves sakal
लाइफस्टाइल

Healthy Lifestyle: जेवणानंतर पान खायला आवडतं? मग हे वाचाच

सकाळ डिजिटल टीम

भारतात पानाचे विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत पूजेदरम्यान विड्याचे पान शुभ मानले जाते. अनेक लग्न समारंभातही पान आवर्जून खाल्ले जाते. अनेकांना जेवल्यानंतर पान खाण्याची सवय असते पण जेवणानंतर पान खाणे चांगले की वाईट? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

जेवल्यानंतर पान खाणे चांगले की वाईट?

  • जेवल्यानंतर पान खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. शरीराला अन्न पचण्यास मदत होते.

  • याशिवाय पोटदुखी, गॅस आणि छातीत जळजळ या समस्या कमी होतात.

  • विवाहित पुरुषांना रात्री झोपण्यापूर्वी पान खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण पानामुळे पुरूषांमधील लैंगिक शक्ती वाढते.

  • पान अँटिऑक्सिडंट घटक म्हणूनही काम करते. दुखापत झालेल्या ठिकाणी पानांचा रस लावावा त्यामुळे जखम लवकर भरते.

  •  रात्री जेवणानंतर पान खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

  •  पानातील चुना हा कफ आणि वाताचा त्रास कमी करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT