betel leaves sakal
लाइफस्टाइल

Healthy Lifestyle: जेवणानंतर पान खायला आवडतं? मग हे वाचाच

जेवणानंतर पान खाणे चांगले की वाईट?

सकाळ डिजिटल टीम

भारतात पानाचे विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत पूजेदरम्यान विड्याचे पान शुभ मानले जाते. अनेक लग्न समारंभातही पान आवर्जून खाल्ले जाते. अनेकांना जेवल्यानंतर पान खाण्याची सवय असते पण जेवणानंतर पान खाणे चांगले की वाईट? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

जेवल्यानंतर पान खाणे चांगले की वाईट?

  • जेवल्यानंतर पान खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. शरीराला अन्न पचण्यास मदत होते.

  • याशिवाय पोटदुखी, गॅस आणि छातीत जळजळ या समस्या कमी होतात.

  • विवाहित पुरुषांना रात्री झोपण्यापूर्वी पान खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण पानामुळे पुरूषांमधील लैंगिक शक्ती वाढते.

  • पान अँटिऑक्सिडंट घटक म्हणूनही काम करते. दुखापत झालेल्या ठिकाणी पानांचा रस लावावा त्यामुळे जखम लवकर भरते.

  •  रात्री जेवणानंतर पान खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

  •  पानातील चुना हा कफ आणि वाताचा त्रास कमी करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

SCROLL FOR NEXT