chanakya NIti: sakal
लाइफस्टाइल

chanakya NIti: चुकूनही ‘या’ गोष्टींना पाय लावू नका, नाहीतर करावा लागेल आयुष्यभर पश्चाताप

चाणक्य नितीनुसार या खालील गोष्टींना कधीही पाय लावू नका.

सकाळ डिजिटल टीम

चाणक्य हे सर्वज्ञानी होते. त्यांच्या नीती आजही अनेक लोक आत्मसात करतात. चाणक्यांच्या नीती माणसाला खुप सुसज्ज जगण्यास मदत करतात. चाणक्य नीतित माणसांच्या हिताच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे. आज आम्ही तुम्हाला काही गोष्टींना पाय लागला तर चाणक्य नीतीनुसार याचा विपरीत परीणाम कसा होतो, या विषयी तुम्हाला सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.

चाणक्य नितीनुसार या खालील गोष्टींना कधीही पाय लावू नका.

अग्नी - अग्नीला चुकूनही पाय लावू नका, हे तुमच्या जीवनासाठी अशुभ मानलं जातं.

गुरू - गुरू हे सर्वोच्च स्थानी असतात. गुरूंना कधीही चुकूनही पाय लावू नका. नाहीतर तुमच्या विकासात अनेक अडचणी येऊ शकतात.

गाय - हिंदू धर्मात गायीला विशेष महत्त्व आहे. गायीला चुकूनही पाय लावू नका किंवा तिला मारू नका. असे केल्यास तुम्ही सर्वात मोठ्या पापात सहभागी होतात.

मुलगी - मुलगी किंवा कन्या या देवीच्या रुप असतात. यांना कधीही दुखवू नका. त्यांना चुकूनही पाय लावू नका. त्यांचा अपमान हा देवीचा अपमान असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECP Pakistan: आता खोटं प्रतिज्ञापत्र चालणार नाही! निवडणूक आयोग नियम बदलणार; पाकिस्तानात नेत्यांची माहिती थेट तपासणार

Walur Helical Stepwell Revival: वालूरच्या ऐतिहासिक हेलिकल सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन वेगात; सेवावर्धिनी संस्थेच्या प्रयत्नांनी संवर्धनाला नवे बळ

Marathi News Live Updates : कपिल सिबल जे काही बोलत आहेत, ते काही अंतिम सत्य नाही - म्हस्के

Mumbai Local Women Coaches: मुंबई लोकलमध्ये सर्व महिला डबे एकत्र जोडण्याचा प्रस्ताव; कमी मनुष्यबळात अधिक प्रभावी सुरक्षा, ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चाही विचार

Paithan Village Protest: आडूळ ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रकरणात १५ दिवसांत चौकशीचा अहवाल देण्याचे लेखी आश्वासन; सचिन चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

SCROLL FOR NEXT