Food in Fridge
Food in Fridge sakal
लाइफस्टाइल

Food in Fridge : फ्रीजमध्ये अन्न ठेवणं योग्य की अयोग्य?

सकाळ डिजिटल टीम

Food in Fridge : आपण अनेकजण फ्रिजचा दैनंदिन कामासाठी वापर करतो. याशिवाय आपण फूड खराब होऊ नये म्हणून फूड फ्रिजमध्ये स्टोर करतो पण फ्रीजमध्ये अन्न ठेवणं योग्य की अयोग्य? हे जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्याला अनेकदा कोणतं अन्न फ्रीजमध्ये ठेवावं.. कोणतं नाही, याविषयी संभ्रम असतो.

हे संभ्रम वेळीच दूर केलेले बरे अन्यथा त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

फ्रीजमध्ये अन्न ठेवणं योग्य की अयोग्य?

दररोेजच्या धावपळीच्या आयुष्यात वेळेच्या अभावामुळे आपण वेळेवर कधीच जेवण बनवत नाही. मग अशात एकदा केलेलं अन्न आपण नंतर खाण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो. पण फ्रीजमध्ये अन्न ठेवणं योग्य की अयोग्य, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मुळात तज्ञाच्या मते आपण फ्रिजमध्ये अन्न ठेवू नये. आरोग्यतज्ज्ञाच्या मते शिजलेलं अन्न जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवणे चुकीचं आहे कारण असे अन्न जर आपण खाल्ले तर याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात.

आरोग्यासाठी ते किती सुरक्षित आहे?

‘मांस, पोल्ट्री, मासं, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांसारखे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले तर एक आठवड्याच्या आत खावे. याशिवाय भाज्या किंवा फळं फार काळ टिकतात त्यामुळे ते तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता.

तज्ज्ञ सांगतात की फ्रिजमध्ये जर शिजवलेले अन्न तीन ते चार दिवस ठेवले तर त्या दिवसांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतो जो शरीरासाठी खूप घातक आहे. यामुळे हे अन्न खाण्यासाठी योग्य नसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT