Loksabha 2019

Loksabha 2019 : काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य द्या, नाहीतर मंत्रिपद काढून घेईन; मुख्यमंत्र्यांचा इशारा

वृत्तसंस्था

अमृतसर : आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करत आहात, त्या भागातून काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मतदान झाले पाहिजे. मतदान जर कमी झाले तर पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सांगितले. तसेच काँग्रेसच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं द्या. जर तसे झाले नाही तर मंत्रिपद काढून घेतले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर उरलेल्या चार टप्प्यातील मतदान अद्याप झालेले नाही. त्यामुळे आता पुढील टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. असे असताना आता अमरिंदर सिंह यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री आणि नेतेमंडळींना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ते म्हणाले, मतदान जर कमी झाले तर पुढील विधानसभा निवडणुकीत संबंधित व्यक्तीला उमेदवारी मिळणार नाही.  

दरम्यान, अमरिंदरसिंग यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर नेते आणि मंत्र्यांसमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच जर या नेत्यांनी ज्या ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे. अशा ठिकाणी मताधिक्य मिळाले नाही तर ते नेते मंत्रिपद गमावू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : MI vs RCB ची तिकीटं मिनिटात विकली गेली... १ लाख रुपयांपर्यंत किंमत...फॅन्स म्हणतात, काहीतरी झोल आहे...

Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

SCROLL FOR NEXT