Loksabha 2019

Loksabha 2019 : साध्वींचे वक्तव्य म्हणजे गांधींची आत्मिक हत्या : सत्यार्थी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यानंतर आता नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या शरीराची हत्या केली होती. मात्र, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या लोकांनी त्यांच्या आत्माची हत्या केली.

नथुराम गोडसेला प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देशभक्त म्हटले होते. त्यावर सत्यार्थी म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या शरीराची हत्या केली होती. मात्र, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या लोकांनी त्यांच्या आत्माची हत्या केली. तसेच असे लोक अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताची हत्या करत आहेत. महात्मा गांधी सत्ता आणि राजकारणापेक्षा मोठे आहेत. भाजप नेतृत्त्वाने या छोट्या फायद्याचा मोह न बाळगता संबंधित लोकांना पक्षातून तात्काळ काढायला हवे, असे कैलाश सत्यार्थी यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर गुंडगिरीचा माज; किरकोळ कारणांवरून हाणामारी, कोयत्याने वार करण्याचे प्रकार वाढले

Mumbai Rent Rules: मुंबईत भाडे करार नियमात बदल, ऑनलाइन नोंदणी बंधनकारक; नियम मोडल्यास 'इतका' दंड

kolhapur ZP: कुस्त्यांच्या मैदानांवर भावी जिल्हा परिषद सदस्यांचा राजकीय रंग, कोल्हापूर जिल्ह्यात मिनी विधानसभेसाठी अनेकांनी ठोकळा अघोषीत शड्डू

Pune News: वधू एक, बायोडाटा अनेक! पुण्यात विवाह मंडळांकडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका आंदोलन

SCROLL FOR NEXT