Loksabha 2019

Loksabha 2019 : जनतेच्या हितासाठी बोलतच राहणार : राज ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बहुमत असलेल्या लोकांना खोटं बोलण्याची वेळच का येते? पण मी जनतेच्या हितासाठी त्यांच्या विरोधात बोलतच राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या या पाच वर्षांच्या कार्यकाळात चार ते साडेचार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला.

पनवेल येथील गणेश मैदान येथे आयोजित जाहीरसभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेचा व्हिडिओ एडिट करून मोदी गर्दी दाखवत आहेत. देशातील 2 कोटी जणांना रोजगार देण्याचे मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी स्वप्न दाखविले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासनं पूर्ण केले नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Test Squad Announced: रिषभ पंतचे पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

शिवानीच्या घरी मागणी घालायला गेलेल्या अमितसमोर सासरेबुवांनी ठेवलेल्या 'या' अटी; घडलेला मोठा ड्रामा, म्हणाला- मला तर...

Unseasonal Rains Cause: "पीक गेलं, आशा संपल्या… आणि आता जिओ टॅगिंगचा फोटोंचा त्रास शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासनाला कधी ऐकू येणार?"

Pune Viral Video: बिबट्याची थेट घरात एंट्री! मुलगा झोक्यावर… अन् पुढं काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ व्हायरल!

Women's World Cup : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन लेकींना प्रत्येकी २.२५ कोटी, अमोल मुझूमदार यांना...

SCROLL FOR NEXT