Ajit pawar  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : जावईबापू मुख्यमंत्री होऊदे रे बाबा! पवारांसाठी सासुरवाडीने घातलं साकडं

अजित पवार आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

वैष्णवी कारंजकर

अजित पवार आणि मुख्यमंत्रीपद ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. 'सकाळ'च्या मुलाखतीत जेव्हा पवारांना विचारलं तेव्हाही त्यांनी आपल्याला आत्ता मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा बोलून दाखवली होती. पण आता त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी साकडंही घालण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, इथपर्यंत या चर्चा गेल्या होत्या. मात्र त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला. या चर्चांनंतर अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

आता त्यांची सासुरवाडी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या तेरई गावच्या ग्रामस्थांनी संत गोरोबाकाकांना साकडं घातलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडं घातलं असल्याचं वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे. तेरईच्या ग्रामस्थांनी संत गोरोबाकाकांची विधीवत पूजा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महायुद्ध सुरू ? इराण -अमेरिका संघर्षात दोन देशांची उडी... बहरीन अन् कुवेतचा इराणवर थेट हल्ला! जगावर मोठं संकट

Konkan Cyclone: तळकोकणात चक्रीवादळाचा तडाखा, बांद्यात बागायतीला फटका; लाखोंचं नुकसान

Live Updates Marathi : साथीच्या आजारांचा धोका वाढला, पुण्यात डेंग्यूचे ३ हजार ७६२ तर हिवतापाचे २ हजार ३६ रुग्ण

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या याद्या आज सेवा संस्थांमध्ये, यादीत नाव असल्याची खात्री करावी; आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

Akole Flood: महापुराने अकोलेचा पश्‍चिम पट्टा वेढला, दरड कोसळल्यानं दहा गावांचा संपर्क तुटला; जमिनी वाहिल्या

SCROLL FOR NEXT