महाराष्ट्र

भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने शेतात चालविली कुऱ्हाड

सकाळवृत्तसेवा

बुलडाणा - जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील बोरी येथील संजाब बचाटे या शेतकऱ्याने शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने वांगी व टोमॅटोची झाडांवर कुऱ्हाड चालवत आपला संताप व्यक्त केला.

राज्यात यापूर्वीही शेतकऱ्याने शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने झाडे तोडून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. आता शेतातील भाजीपाला कुरहाडीने तोडून टाकल्याची ही घटना समोर आली आहे. 

संजाब बचाटे या शेतकऱ्याने आपल्या शेतात वांगी व टोमॅटो लावली होते. लाखो रुपये खर्च करुण उत्पादन घेतले. मात्र, बाजारात या भाजीपाल्याला भावच मिळत नसल्याने नैराश्यातून त्याने स्वतःच्या शेतातील सर्व वांगी व टोमॅटोची झाडे तोडून टाकली 
व सरकार हे शेतकाऱ्यांचे नसून शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप सुद्धा संजय बचाटे यानी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT