Vadhavan Bandar in Dahanu esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; पालघरमधील 'या' बंदराला दिली मंजुरी, तब्बल 12 लाख रोजगार निर्मिती होणार

वाराणसी येथील विमानतळाचा विस्तार केला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात देशाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

नवी दिल्ली : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला (Vadhavan Bandar) ‘मोदी पर्व-३’च्या पहिल्याच मंत्रिमंडळबैठकीत मंजुरी देऊन महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास ७६ हजार २०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण होणार असून पहिला टप्पा २०२९ मध्ये पूर्ण होईल.

यातून १२ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात देशाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिली.

यात १४ पिकांच्या किमान हमी भावात भरघोस वाढ करण्यात आली आहे. वाराणसी येथील विमानतळाचा विस्तार केला जाणार आहे. नवीनीकरण ऊर्जेच्या क्षेत्रात गुजरात व तमिळनाडूमध्ये ‘ऑफशोअर विंड टर्मिनल’ विकसित केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT