devendra fadanvis on Uniform Civil Code nana patekar cm eknath shinde  
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: समान नागरी कायदा आला पहिजे का? पाटेकरांच्या प्रश्नाला फडणवीसांचं थेट उत्तर, म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना चर्चेत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामुलाखती दरम्यान लोखसंख्या नियंत्रणासाठी समान नागरी कायदा यायला हवा असं वाटतं का? असा थेट प्रश्न मुलाखतकार अभिनेते नाना पाटेकर यांनी फडणवीस विचारला.

"समान नागरी कायदा आपल्या संविधाननाने डायरेक्टिव प्रींसिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सगळ्या राज्यावर टाकली आहे. गोवा असं एकमेव राज्य आहे जेथे समान नागरी कायदा आहे, आता उत्तराखंडमध्ये देखील येतोय. काही लोकं या कायद्याचे चूकीचे अर्थ लोकांना सांगतात. समान नागरी कायदा आला म्हणजे तुमचं आरक्षण जाणार आहे. मग शेड्यूल कास्टला आरक्षण मिळणार.. काही संबंध नाहीये," असं फडणवीस यांनी सागितंलं.

फडणवीस पुढे म्हणाले की, "समान नागरी कायद्याचा एकच अर्थ आहे, वेगवेगळ्या गोष्टीसांठी वेगवेगळे कायदे आहेत. एक देश-एक समाज-एक कायदा असा समान नागरी कायदा संविधान तयार केलं तेव्हा आंबेडकरांना ते अपेक्षित होतं. म्हणून त्यांनी डायरेक्टिव प्रींसिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये लिहीलंय की समान नागरी कायद्यासाठी राज्य प्रयत्न करेल, अजून आपण आणू शकलो नाहीये पण आला पाहिजे आणि येईल" असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT