Eknath Khadse Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse: खोक्यांसाठी बंडखोर आमदारांची सुरक्षा कायम ठेवली आहे का? खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

राजकीय सुडबुद्धीने घेतलेला निर्णय

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील मविआमधील काही नेत्यांची सुरक्षा काढली आहे. तर काही नेत्यांच्या सुरक्षेत घट करण्यात आली ते मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच बंडखोर आमदारांचीही सुरक्षा कायम ठेवली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हल्लाबोल केला आहे. 50 खोके सुरक्षित ठेवण्यासाठी बंडखोर आमदारांची सुरक्षा कायम ठेवली आहे का? असा प्रश्नही एकनाथ खडसे यांनी केलाय.

महाविकास आघाडीच्या 40 नेत्यांची सुरक्षा शिंदे-फडणवीस सरकारने काढून घेतली आहे. परंतु ज्यांनी 50 खोके घेतले, त्या खोकेवाल्यांची सुरक्षा का नाही काढली? 50 खोके सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना सुरक्षा दिली आहे का? असा प्रश्नही एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा काढणे आणि दुसरीकडे बंडखोर आमदारांची सुरक्षा ठेवणे हा राजकीय सुडबुद्धीने घेतलेला निर्णय आहे, असा आरोपही खडसे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Investment in US Stock Market : अ‍ॅपल–अ‍ॅमेझॉनचे शेअर्स घ्यायचेत? भारतीयांनी अमेरिकन शेअर बाजारात अशी करावी गुंतवणूक

Crime: दुर्दैवी! हॉटेलमध्ये गेला, दरवाजा बंद केला अन्... लोकप्रिय विनोदी कलाकाराच्या मुलाने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

'मिसेस देशपांडे' वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ चांदेकरसोबत बोल्ड सीन देणारी अभिनेत्री आहे तरी कोण? चाहत्यांनाही उत्सुकता

Aravalli Hills : 29 जिल्ह्यांची लाइफलाइन, 20 अभयारण्य अन् 5 कोटी लोक जगवणारी...जर अरवली पर्वतरांग नसती तर काय झालंं असतं?

Junnar Leopard : जुन्नर वनविभागात बिबट्यांना पकडण्यासाठी ४०० पिंजरे तैनात; तरीही जुन्नरमध्ये बिबट संकट कायम!

SCROLL FOR NEXT