Eknath Shinde Cabinet Expansion esakal
महाराष्ट्र बातम्या

खूशखबर! शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार ३ टक्के महागाई भत्ता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर असून त्यांना आता ३ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी याची घोषणा केली. हा महागाई भत्ता ऑगस्ट महिन्यापासूनच लागू होणार आहे. (Good news Maharashtra Govt employees will get 3 percent dearness allowance)

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून केंद्राप्रमाण महागाई भत्ता देण्याची मागणी केली होती. त्यामुळं आता मुख्यंत्र्यांनी ३ टक्के महागाई भत्ता वाढवला आहे. त्यामुळं आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरुन ३४ टक्क्यांवर गेला आहे.

या महागाई भत्त्याची अंमलबजावणी याच ऑगस्ट महिन्यापासून होणार आहे. केंद्र सरकारनं १ जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ३ टक्के महागाई भत्त वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांनी देखील ३ टक्के महागाई भत्त्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी आंदोलनंही झाली होती. त्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT