jaykwadi dam.jpg esakal
महाराष्ट्र बातम्या

नाशिकच्या संततधारेने 65 टक्के भरले पैठणचे जायकवाडी धरण

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. धुवाधार बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरण आता भरत आली आहेत. नाशिक येथील गंगापूर धरणही आता पुरते भरले असून मोठ्याप्रमाणावर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. (Nashik Rain Updates)

नाशिकहून पाणी पोहोचले पैठणला...

संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील गंगापूर धरण भरत आले असून धारण्यातून मोठ्याप्रमाणावर गोदेच्या पात्रता पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गोदावरी नदीत सोडलेले पाणी हे वाहात जायकवाडी धरणाच्या दिशेने जाते. या संततधार पावसामुळे गोदावरी पात्रातून मोठा पाणीसाठा हा जायकवाडीच्या दिशेने गेला असून आता गंगापूर पाठोपाठ महाराष्ट्रातील विशाल धरण म्हणून नावलौकिक असलेले जायकवाडी धरणही आता जुलै महिन्यातच 65 टक्के भरले आहे. (Latest Marathi News)

आज रात्री 10 वाजता यासंदर्भातील रिपोर्ट पुढे आला आहे. यानुसार जायकवाडी धरण हे 65 टक्के भरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Lohgad Case : सिया, चेतनच्या प्रेमाबाबत भावाचा पोलिसांकडे खुलासा, लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; साहिल गोयलची कसून चौकशी

Pune Traffic Update : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर पडला बंद; वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा, प्रवाशांना कोंडीचा नाहक त्रास

Latest Marathi News Live Update : राममंदिरात दानचोरी आणि जमीन गैरव्यवहार प्रकरणात अध्यक्षांच्या राजीनाम्याची शक्यता

Panvel: निरागस लेकरावर निर्दयी अत्याचार! अंगणवाडीत जाण्यास नकार; मुलीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारले, व्हिडीओ व्हायरल

Ketan Agarwal Murder Case : केतनला टक्कल होते, विग लावायचा म्हणून त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं; सियाने पोलिसांना सांगितले हत्येचे खरे कारण

SCROLL FOR NEXT