corona update, covid19, covid19 cases in india 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Covid19 Update : दिवसभरात सुमारे 500 नव्या रुग्णांची भर! किती बरे, किती मृत्यू? वाचा डिटेल्स

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं चित्र आहे, त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचं चित्र आहे. दिवसभरात ४८३ नव्या रुग्णांची भर पडली असून ३१७ रुग्ण बरेही झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. सरकारनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. (Maharashtra Covid19 Update 483 new patients added in 24 hours need to know details)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात ४८३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून ३१७ रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानं ते बरे झाले आहेत. तर दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर हा ९८.१५ टक्क्यांवर आहे. तर मृत्यूचा दर १.८२ टक्के आहे.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत ८ कोटी ६६ लाख ०७ हजार ६७५ जणांची कोरोनाची चाचणी झाली असून यांपैकी ८० लाख ४२ हजार ९९२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा एकूण पॉझिटिव्हीटीचा दर ९.४० टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK लढतीपूर्वी मोदी सरकारचा मॅसेज, ४ मिनिटांत सूत्र हलली अन् पाकिस्तानी खेळाडूंचा अपमान; हस्तांदोलन प्रकरणात मोठा खुलासा

50 व्या वर्षी अमीषा पटेल बनली आई, म्हणाली...‘मला क्रिकेट टीम जन्माला घालायची होती पण...’

Latest Marathi News Updates : राजापूर येथे बस थांबवून विद्यार्थांचं आंदोलन

Barshi Crime : ओरिसा राज्यातून १ कोटी ६० लाख रुपयांच्या गांजाचे धागेदोरे; आठ जण कोठडीत, अद्याप तपासाची चक्रे सुरुच

Metro : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा बाणेरपर्यंतचा टप्पा सुरू करा; आयटीयन्सची पीएमआरडीएकडे मागणी

SCROLL FOR NEXT