shiv sena leader arvind sawant
shiv sena leader arvind sawant  esakal
महाराष्ट्र

'महाराष्ट्रात बेरोजगारी आणि महागाई, काहींना केवळ सत्तेत येण्याची चिंता'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे, की जेव्हा बेरोजगारी आणि महागाई असताना, तर काही लोकांना केवळ सत्तेत येण्याची चिंता आहे. शिवसेना प्रमुखांशिवाय त्यांचे (बंडखोर आमदार) अस्तित्वच राहू शकत नाही आणि त्यांना कोणी विचारणारही नाही, अशी घणाघाती टीका खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर केली. (Maharashtra Politics Arvind Sawant Says In State Unemployment, Inflation But Some Want Power)

मुंबईत (Mumbai) ते शनिवारी (ता.२५) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सावंत पुढे म्हणाले त्यातील (बंडखोर आमदार) काही जणांनी दबाव आणि भीतीतून बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांना इतके दूर आसाममध्ये घेऊन जाण्यात आले आहे. अनेक आमदार आम्हाला सांगत आहेत, की त्यांना परत येण्याची इच्छा आहे. (Maharashtra Politics)

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. या प्रसंगी पाच ठराव संमत करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचे नाव कोणालाही वापरता येणार नाही. पक्षातील निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. पाच पैकी ही दोन महत्त्वाचे ठराव मानले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT