Rain
Rain 
महाराष्ट्र

पावसाळ्याचे बळी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई - पावसाळा सुरू झाल्यापासून विविध दुर्घटनांत राज्यात आतापर्यंत 150 बळी गेले असून, 58 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच 153 व्यक्‍ती जखमी झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. यंदाच्या मान्सूनमध्ये देशभरातच अनेक दुर्घटना घडल्या असल्या तरी महाराष्ट्रात सर्वाधिक मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान झाल्याचे आपत्ती विभागातून सांगण्यात आले.

मृत्यूचा तपशील
वीज पडणे - 32
आग - 1
पूर - 3
पुरामुळे अपघात - 13
भिंत कोसळणे - 58
झाड पडणे - 3
विजेचा शॉक आणि अन्य अपघात - 40
एकूण - 150
एकूण जखमी - 153
जनावरांचा मृत्यू - 58
जखमी जनावरे - 2

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT