Nana-Patole
Nana-Patole 
महाराष्ट्र

नागरिकत्व कायद्याबाबत दबाव वाढला - पटोले

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या सुघारीत नागरीकत्व कायद्याची अंमलबजावणी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी नाकारली असून हाच निर्णय राज्य सरकारने घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढत आहे. या कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीच म्हटल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील ही मागणी पुढे रेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी किंवा सुधारित नागरिकत्व सारखा कायदा जनतेसाठी घातक असेल तर कायद्याचा पुनर्विचार करा, असे विधान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी खासगी वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात केली आहे. विधानसभा अध्यक्षांनीच थेट केंद्राच्या कायद्याला विरोध दर्शवल्याने, नागरिकत्व कायद्याबाबत राज्याची भूमिका कायद्याच्या विरोधात जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नाना पटोले म्हणाले, सरकार कोणाचेही असले तरी जनतेसाठी कायदा करायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT