Ramdas Kadam sakal
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Kadam : उद्धव ठाकरे या जगातला सर्वात खोटारडा माणूस ; रामदास कदम यांची बोचरी टीका !

सकाळ डिजिटल टीम

Ramdas Kadam : वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाऊन सरकार बनवलं. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे शिवसेना नेते रामदास कदम हे वेळोवेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळत आहेत.

आज पुन्हा एकदा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना खोटारडा देखील म्हटले आहे.

आम्ही खोके घेतले आहेत हे उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावे मी राजकारणातुन संन्यास घेईल नाहीतर त्यांनी राजकारणातुन संन्यास घ्याव असा थेट इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

उद्धव ठाकरेंकडे आम्ही खोके घेतल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यांच्याकडे कोणताही फोटो किंवा व्हिडिओ नाही. कारण नसताना आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. आमच्यावर आरोप करणारे उद्धव ठाकरे हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे असा आरोपही यावेळी रामदास कदम यांनी केला

उद्धव ठाकरेंकडे कोणताही पुरावा नाही. केवळ आमची बदनामी करण्यासाठी हवेमध्ये आमच्यावर आरोप केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या इतका खोटारडा माणूस अख्या जगात सापडणार नाही. याचबरोबर मातोश्रीने कितीही मिठाई घेतली तरी त्यांना डायबिटीस होत नाही असे यावेळी रामदास कदम म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT