Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

"त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात कायदा हातात घेणं अयोग्य"

अशा घटनांना राजकीय पक्षांनी पाठिंबा देणंही चुकीचं

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : त्रिपुरातील आंदोलनाचे हिंसक पडसाद महाराष्ट्रात उमटल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. अशी घटना महाराष्ट्रात घडणं हे अयोग्य असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. अमरावतीत भाजपने काढलेल्या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला होता.

शरद पवार म्हणाले, "त्रिपुरातील वादाचे महाराष्ट्रात पडसाद उमटणे यावेळी काही लोकांनी कायदा हातात घेणं हे अयोग्य होतं. यानंतर याचा विरोध करण्यासाठी काही लोकांनी रस्त्यावर उतरणंही योग्य नव्हतं. त्याचबरोबर अशा घटनांना राजकीय पक्षांनी पाठिंबा देणं हे देखील चुकीचं आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLA Committee: आमदार समितीच्या दौऱ्याला पहिल्याच दिवशी दांडी; २७ पैकी फक्त ८ आमदार उपस्थित, अनियमितता आढळल्याने कारवाईची शक्यता

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

Marathi News Live Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी संसदेत दाखल

SCROLL FOR NEXT