Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

"त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात कायदा हातात घेणं अयोग्य"

अशा घटनांना राजकीय पक्षांनी पाठिंबा देणंही चुकीचं

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : त्रिपुरातील आंदोलनाचे हिंसक पडसाद महाराष्ट्रात उमटल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. अशी घटना महाराष्ट्रात घडणं हे अयोग्य असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. अमरावतीत भाजपने काढलेल्या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला होता.

शरद पवार म्हणाले, "त्रिपुरातील वादाचे महाराष्ट्रात पडसाद उमटणे यावेळी काही लोकांनी कायदा हातात घेणं हे अयोग्य होतं. यानंतर याचा विरोध करण्यासाठी काही लोकांनी रस्त्यावर उतरणंही योग्य नव्हतं. त्याचबरोबर अशा घटनांना राजकीय पक्षांनी पाठिंबा देणं हे देखील चुकीचं आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

aadhaar pan link status : आधारला पॅनकार्ड लिंक केलंय? पण ते लिंक झालंय की नाही..इथे पाहा एका क्लिकवर, नाहीतर होईल लाखोंचे नुकसान

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये भाजपला धक्का? शिवसेना-राष्ट्रवादीत ७०-५० चा फॉर्म्युला ठरला!

Hand Foot Pain: हात-पाय दुखत असतील तर दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घ्या

खाकी वर्दीला सलाम! दारुच्या नशेत पती गर्भवती पत्नीला नेत होता रुग्णालयात, पोलिसांनी अडवलं अन्... पाहा VIDEO

iPhone 17 पहिल्यांदाच मिळतोय इतका स्वस्त; हजारो रुपयांचा डिस्काउंट, iPhone 16 अन् MacBook वरही जबरदस्त सूट..'इथे' सुरुय ऑफर

SCROLL FOR NEXT