महाराष्ट्र बातम्या

गेल्या ११ महिन्यात राज्यात २ हजार २७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पूजा विचारे

मुंबईः गेल्या ११ महिन्यात महाराष्ट्र राज्यात २ हजार २७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच बऱ्याच योजनेनंतर सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झालेल्या नाहीत असंच चित्र राज्यात दिसत आहे. 

माहिती अधिकारात मिळवलेल्या माहिती नुसार, एकूण २ हजार २७० शेतकऱ्यांनी १ जानेवारी २०२० ते ३१ नोव्हेंबर २०२० या काळात म्हणजेच मागच्या ११ महिन्यात आत्महत्या केलेल्या आहेत. त्यापैकी फक्त ९२० शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये महाराष्ट्र सरकार कडून अनुदान मिळालेले आहेत.  २०१९ मध्ये २ हजार ८०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आणि त्यापैकी १ हजार ५७८ शेतकरी कुटुंबांना एक लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विदर्भात सगळ्यात जास्त आत्महत्या

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विदर्भात सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना अनुदान नाकारण्यात आलेला आहे. एकूण ९९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यात फक्त ३४८ शेतकरी कुटुंबांना अनुदान मिळाले तर तब्बल ४११ शेतकरी कुटुंबांना अनुदान नाकारण्यात आलेला आहे. विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजेच २९५ आणि २४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

Right to information Maharashtra farmer more than two thousand farmer ended their life

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT