Samruddhi Expressway esakal
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Expressway: अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाचा मोठा निर्णय

अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाचा मोठा निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाचा मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर १ जानेवारीपासून स्पीड गन बसवण्यात येणार आहे. (Samruddhi Expressway Big decision of transport department to avoid accidents )

नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या टप्प्याचं ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि हा महामार्ग सुरू करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या १८ दिवसांत विविध भागात किमान ४० अपघात झाले. त्यात ७ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाले आहेत. याबाबत एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांकडे माहिती मागितली. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही

दरम्यान, परिवहन विभागाने स्पीड गन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांनसाठी वेगमर्यादा प्रतितास १२० किमी असा नियम काढण्यात आला आहे.

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी आज प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर येथे समृद्धीवरील अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर विचार करण्यासाठी बैठक बोलावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT