Sonia Gandhi esakal
महाराष्ट्र बातम्या

सोनिया गांधींचे अशोक चव्हाणांना फोन, विजयाबद्दल केले अभिनंदन

भाजपचे पंढरपुरची पुनरावृत्तीचे स्वप्न देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत धुळीस मिळाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : भाजपचे पंढरपुरची पुनरावृत्तीचे स्वप्न देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत धुळीस मिळाले आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी भाजपचे सुभाष साबणे यांना ४० पेक्षा जास्त मतांनी पराभूत केले आहे. या विजयाचा आनंद काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीही साजरा केला. त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना फोन करुन अभिनंदन (Deglur Bypoll 2021) केले. तसेच गांधी यांनी जितेश अंतापूरकर यांचेही अभिनंदन करुन पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन चांगले काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही फोन करुन शुभेच्छा दिल्या.

पोटनिवडणुकीतील विजयावर अशोक चव्हाण म्हणाले, की देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या विजयातून सकारात्मक संदेश राज्यात गेला आहे. महाविकास आघाडीचा हा संयुक्त विजय आहे. जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

SCROLL FOR NEXT